जम्मू काश्मीर येथे अडकलेले चाळीसगांव तालुक्यातील सर्व १४ पर्यटक सुरक्षित.आमदार मंगेश चव्हाण यांनी फोनवरून साधला पर्यटकांशी संवाद

 


संपादक:-सचिन गुंजाळ -जम्मू कश्मीर येथे पहलगाम येथे दहशतवाद यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ पर्यटन मृत्युमुखी  पडल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे या दुःखद घटनेमुळे देश हाधरला असून जम्मू काश्मीर मध्ये अडकलेल्या पर्यटकांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. सद्यस्थिती चाळीसगाव तालुक्यातील 14 पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले असून देशमुख यात्रा कंपनीच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले होते त्यात भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष देवयानी ठाकरे यांचा देखील समावेश आहे

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी